कोकणातील प्रवास खड्डेमुक्त होण्यासाठी, रेल्वेगाडीच्या आरक्षणासाठी करावी लागणाऱ्या धावपळीतून सुटका करण्यासाठी, इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रो-रो कार सेवा…
आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती.