गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो-रो सेवा सुरू केली असली तिचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. प्रवासासाठीही अधिक वेळ लागणार…
कोकणवासीयांसाठी एका अतिजलद रेल्वेगाडीला कायमस्वरूपी तीन शयनयान डबे जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या गाडीमुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील कोकणवासीयांनी कोकणातील गावी जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली असून त्यासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे आरक्षित तिकीट काढण्याची धावपळ सुरू…