संपादकांना पत्र News

‘तू नही और सही… और नहीं!’ या संपादकीयात (२९ ऑगस्ट) अमेरिका, चीन, रशिया, भारत यांच्यामधील परस्पर संबंधांवरील ऊहापोह योग्य

‘शहाणपण-संन्यास!’ हा अग्रलेख (२५ ऑगस्ट) वाचला. काहीही करून म्हणजे निवडणूक जिंकून अथवा पक्ष फोडून सत्तेवर राहणे हे उद्दिष्ट असेल तर नैतिकतेपासून…

‘स्वागतार्ह!’ हे संपादकीय (२८ जुलै ) वाचले. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनने स्वतंत्रपणे युरोपबाहेरील देशाशी केलेला हा सर्वात मोठा आर्थिक करार समजला जातो.

चीनकडे असलेले अद्ययावत युद्धतंत्रज्ञान आणि संभाव्य सायबर हल्ले हे आपल्या सैन्यदलासमोरचे मोठे आव्हान आहे.

गेली कित्येक वर्षे पानसरे, दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत मग तपास यंत्रणा शोध कशा घेतात हाच खूप मोठा प्रश्न आहे.
‘संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा’ ही बातमी (८ मे) तसेच गेल्या काही महिन्यांत या विषयावर आलेल्या अन्य बातम्याही वाचल्या.
‘सीतारामाची लक्ष्मणरेषा’ व ‘नवे सुभेदार’ हे अग्रलेख (२१ आणि २४ एप्रिल) तसेच ‘सुधारकांचे न ऐकणारे..’ हे पत्र (२४ एप्रिल) वाचले.
‘दारूबंदी चंद्रपुरात, दुखणे नगरमध्ये!’ हे डॉ. अभय बंग यांचे पत्र वाचले (लोकमानस, २७ एप्रिल) समाजात दु:ख निर्माण करणाऱ्या व्यवसायांना आपला…
‘डॉ. आंबेडकर आणि संघ परिवार’ हा मधु कांबळे यांचा लेख (२६ एप्रिल) वाचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संघाला वाटणारा आदरभाव हा…
भूसंपादन कायद्याबद्दल लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हमीदराचाही उल्लेख केला. हमीदर ठरवणारी देशात स्वतंत्र/ स्वायत्त यंत्रणा आहे,
‘मोदींनी आत्ममग्नतेतून वेळीच बाहेर यावे’ हे पत्र (लोकमानस, २० एप्रिल) वाचले. मोदींवर नेहमीच आत्ममग्न असल्याचा आरोप केला जातो
दलित राजकारण व चळवळीची दशा / दिशा यांबद्दल मधू कांबळे यांचे विश्लेषण ( रविवार विशेष : १२ एप्रिल) अगदी योग्य…