लोकसभा निवडणुकीत २५ ते ३० जागा जिंकून नंतरच्या समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची महत्त्वाकांक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री…
लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या अपक्ष सदस्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचे रावेरचे उमेदवार मनीष जैन यांनी आमदारकीचा…
सुरुवातीला राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मग स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, नंतर ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर..
केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजीचा शहरी भागात फटका बसण्याची शक्यता असतानाच १ जानेवारी २००० पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय घेऊन…
प्रामाणिकपणाच्या भांडवलावर निवडणुकीला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्या आम आदमी पक्षाने आता भ्रष्टाचारमुक्त निवडणूक अभियानास नागरिकांना मदत करण्याचे साकडे घातले आहे.
भारतीय कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन करून काँग्रेस आणि भाजपला ब्रिटनस्थित वेदान्त रिसोर्सेस या कंपनीच्या उपकंपन्यांकडून आर्थिक सहकार्य मिळत असल्याच्या विरोधात…