लोकशाही मार्गाने निवडून सत्ताधीश झाल्यावर तहहयात सत्ताधीश राहण्याची व्यवस्था करायची, लोकशाही संस्थांचा वापर लोकशाही संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी करायचा, लोकप्रिय धोरणे…
‘निष्पक्ष कारवाईची धमक असावी’ हा ‘अन्वयार्थ’ (२ जानेवारी) वाचला, मात्र सत्तेचा दुरुपयोग आणि गुन्हेगारांना, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हे आजच्या राज्यकारभाराचे ‘वैशिष्टय़’च…