scorecardresearch

Page 20 of महाराष्ट्रातील शेतकरी News

pm kisan samman nidhi yojana
किसान सन्मान आधार जोडणीत रत्नागिरी अव्वल ; जिल्ह्यात ५० हजार ५५५ अनोळखी नावे होणार रद्द

चिपळूण ७४ टक्के तर राजापूर ७१ टक्क्यांपर्यंत पोचला असून त्यांनी अनुक्रमे २१ हजार ४ आणि १४ हजार २२६  लाभार्थीपर्यंत पोचण्यात…

farmer
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना

राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१  कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने…

maharashtra farmer
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार

केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे

Rohit Pawar
Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यात सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार

देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची माहिती समोर आली आहे.

jayant-patil-eknath-shinde
“भेट देण्याच्या उपक्रमानंतर आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल”; जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला टोला!

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही, असंही सांगितलं आहे.

apmc market
बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताधिकाराचा निर्णय लांबणीवर ; स्वपक्षीय नेत्यांच्या विरोधानंतर सरकारची माघार

ही निवडणूक पद्धती वेळकाढू आणि खर्चीक असल्याचे समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला.

farmer
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत ; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.

mh farmer
तृणधान्यांच्या बियाणांसाठी महाबीजला ‘आर्थिक बळ’ ; सुधारित वाणांच्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाचा प्रस्ताव

लागवड क्षेत्रात चांगली वाढ व्हावी, यासाठी आता महाबीजची मदत घेतली जाणार आहे.

sucide
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून धक्कादायक माहिती

दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण होत आहे.

farmers
चिंताजनक ! वाशीम जिल्ह्यात १० वर्षात ४६५ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ; जाचक निकषाचा फटका

हंगामात पिकांना मिळणारा कमी भाव, खर्चापेक्षा उत्पन्न अत्यल्प, मुलांचे शिक्षण, बँकांचे कर्ज, अशा विविध कारणांमुळे जिल्हयासह विदर्भात शेतकरी आत्महत्या होत…

various crops information to farmers
शेतकऱ्यांसाठी एक दिवस बळीराजासाठी उपक्रम ;  अधिकारी वर्गाकडून घेतली जाणार शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.