eknath shinde crop scheme
पीक विम्याच्या अग्रीम रकमेसाठी धावाधाव; मुख्यमंत्र्यांची पीक विमा कंपन्यांशी दोन दिवसांत चर्चा

राज्यात पावसाने ७९५ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा अधिक ओढ दिली आहे. दुबार पेरणी आता शक्य नाही तसेच खरीप हंगामातील शेमालाच्या…

dada bhuse, malegaon, pradhanmantri crops insurance, pm crop insurance, drough like situation, crop insurance claim
कृषी उत्पादन घटण्याची चिन्हे, मालेगाववर टंचाईचे संकट गडद; विमा भरपाईसाठी पुढाकार घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यात पिके करपू लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे.

shram vidya academic loan scheme for sons and daughters of suicide farmers
पंधरा दिवसांत १८ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ जिल्ह्यातील विदारक चित्र

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत असतानाही शेतकरी आत्महत्येचे मळभ…

Snail damages Crops, Wardha, Farmers, Agriculture
गोगलगाय अन् शेतकऱ्यांना करी दे माय धरणी ठाय

पपई व झेंडूच्या रोपांवर तिचे प्रथम लक्ष जाते. कीटकनाशके फवारून नियंत्रण करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नसल्याचे म्हटल्या जाते.

fodder
टंचाईचे सावट; चारा, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे मंत्रिमंडळाचे आदेश

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्या वाया जाण्याच्या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला असतानाच संभाव्य पाणी टंचाईच्या संकटाने सरकारचीही…

maharashtra government stands firmly behind farmers affected by natural calamities says agriculture minister dhananjay munde
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

farmer
अग्रलेख : पेर्ते व्हा..

रेवडीच्या नावे कितीही बोटे मोडली, कितीही आगपाखड केली तरी लोकशाहीत सामाजिक सुरक्षा देऊ करणाऱ्या योजनांची संभावना रेवडी म्हणून करता येत…

heavy rains the loss of agriculture farmers commits suicide
यवतमाळ : अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान, धास्तावलेल्या दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल…

जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची धास्ती घेऊन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पुन्हा डोके वर काढले.

farmer
खरीप पेरण्या ८९ टक्क्यांवर; जुलैमधील समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

जुलैअखेर राज्यभरात एक कोटी २६ लाख ३७ हजार २४४ हेक्टरवर म्हणजे सुमारे ८९ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

palghar dam
बंधाऱ्याच्या फळ्यांमुळे भातशेतीचे नुकसान; भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

मासवण येथे सूर्य नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधील खालच्या स्तराच्या लाकडी फळय़ा न काढल्याने मासवण, काटाळे व नदीलगतच्या भागातील किमान…

thackeray group leader meet agricultural officials demanding compensation for those affected by spurious fertilizers
जळगाव: बनावट खतांमुळे नुकसानग्रस्तांना भरपाई द्या; धरणगावमध्ये ठाकरे गटातर्फे कृषी अधिकार्‍यांना साकडे

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कृषी अधिकार्‍यांकडे करण्यात आली.

संबंधित बातम्या