scorecardresearch

महाराष्ट्र सरकार

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
msrtc employees salary delay financial crisis white paper released on Monday
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर होणार

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर होणार आहे.

Maharashtra goverment MSRDC planning authority clears expansion of vadhavan port city as fourth mumbai
चौथ्या मुंबईसाठी ९६ गावे, वाढवण विकास केंद्राच्या क्षेत्रात वाढ फ्रीमियम स्टोरी

देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदरालगत विकासाच्या संधी लक्षात घेऊन वाढवण बंदरालगत वाढवण विकास केंद्राअंतर्गत चौथी मुंबई वसवण्यात येणार आहे.

Tribal industrial cluster in Dindori india first project built in maharashtra
दिंडोरीत आदिवासी औद्योगिक समूह, ७५ एकर जागेत साकारणार देशातील पहिलाच प्रकल्प

या औद्योगिक समूहात फक्त आदिवासी तरुण, आदिवासी महिला आणि आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी भाडेतत्त्वावर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या…

maharashtra third language policy controversy hindi language imposition in schools
तिसरी भाषा अनिवार्यच; शिक्षणमंत्र्यांनी फसवणूक केल्याची टीका

राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची अप्रत्यक्ष सक्ती करण्यात आली असून, यावरून शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून…

stone pelting and robbery reported on samruddhi expressway viral videos on social media
समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूट.. बिहार, उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात… फ्रीमियम स्टोरी

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे.

maharashtra government capaign for awareness about menstruation in schools
मासिक पाळीबद्दल जागरूकतेचे पाऊल राज्यातील शाळांमध्ये मोहीम राबविणार; ‘उजास’चा सरकारबरोबर करार

‘आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट’चा उपक्रम ‘उजास’ने याबाबत सरकारबरोबर दोन वर्षांचा करार

Maharashtra government initiative for agricultural technology will available under one roof manikrao kokate
कृषी तंत्रज्ञान मिळणार एकाच छताखाली – दहा केंद्रांवर जागतिक कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

राज्यात दहा शाश्वत शेतीसाठी नवोन्मेष आणि विकास केंद्रे सुरू करण्याचा सरकारचा विचार

government treat bacchu kadu in same way as jarange ubt leader Bhaskar Jadhav alleges in nagpur
जरांगे सारखीच अवस्था सरकार बच्चू कडूंची करणार; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप

भाजप प्रणित हे सरकार बच्चू कडूचे जरांगे पाटील करणार नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही, असे जाधव म्हणाले.

राज-उद्धव एकत्र? राज्यातल्या नेत्यांचे अंदाज काय?

Raj and Uddhav Thackrey alliance: मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. दोन्ही नेत्यांची…

संबंधित बातम्या