scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आर.आर. यांच्यासारखा हजरजबाबी नेता आजपर्यंत बघितला नाही- मुख्यमंत्री

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यत स्वाईन फ्लूचे थैमान

जिल्ह्यात स्वाईन फ्लू ने थमान घातले असून ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनचे निदेशक देवराव जयराज येलमुले (४२) यांचा काल, मंगळवारी रात्री…

महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वेमार्गाच्या पूर्ततेसाठी महामंडळ स्थापणार- प्रभू

देशभरातील प्रलंबित रेल्वेमार्गासाठी तब्बल ८ लाख कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सरकारची आíथक स्थिती लक्षात घेता प्रलंबित…

सॅम्पल औषधे रुग्णांच्या माथी मारून अव्वाच्या सव्वा बिल वसुली

औषध कंपन्यांकडून मिळणारी सॅम्पल औषधे डॉक्टर रुग्णांच्या माथी मारून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा बिल वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली…

अमरावतीत बिबटय़ांचा वावर वाढल्याने दहशत

अमरावती शहरातील वडाळी आणि छत्री तलावालगतच्या जंगलामध्ये पाच बिबटय़ांचे अस्तित्व आढळून आले असून शहराच्या सीमेवरील गावांमध्ये या बिबटय़ाचा वावर वाढल्याने…

‘गांधीजींविषयी हिंदुत्ववाद्यांना असणारा संताप द्वेषभावनेतून’

महात्मा गांधींविषयी हिंदुत्ववाद्यांना असणारा संताप हा द्वेषभावनेतून निर्माण झाला. महात्माजींनी मुस्लिमांचा अनुनय कधीच केला नव्हता, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा.सुरेश…

एमआयडीसीतील भूखंडांवर नवीन उद्योगधंदे केव्हा?

मलकापूर येथील एमआयडीसीतील रिकाम्या भूखंडांवर उद्योगधंदे उभारले जाणार काय, असा प्रश्न असून मलकापूर एमआयडीसीत सुमारे १६० ते १७० भूखंड अद्यापही…

उरणमध्येही ऊस गोड..

घाटावर पिकणाऱ्या उसाप्रमाणेच कोकणातही गोड ऊस पिकवला जाऊ शकतो, हा प्रयोग उरणच्या शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे.

राज्यात पर्यावरणस्नेही वस्त्रनिर्मितीची ‘विशेष वस्त्रोद्योग उद्याने’ उभारणार!

रसायनांचा वापर न करता नैसर्गिक खते वापरून कापसाची निर्मिती आणि त्यावर बेतलेली पर्यावरणस्नेही पद्धतीने कपडय़ांची संकल्पना, रचना तसेच निर्मिती ही…

काश्मिरी युवकांची नाशिककरांना साद

कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील दुर्दम्य आशावाद बाळगत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सुरू असलेली धडपड.. डोळ्यांत असंख्य स्वप्नांची गर्दी.. कुणाविषयी तक्रार…

सचिनचा गोंदियाकरांना ‘हेल्थ इज वेल्थ’चा मंत्र

स्वच्छ भारत मिशन एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आम्हा सर्व देशवासीयांनी वर्षांतील १ तास आपल्या धरतीमातेच्या स्वच्छतेकरिता द्यावा, देशाच्या प्रगतीकरिता आरोग्याकडेही…

संबंधित बातम्या