मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलताना खोत यांनी गोरक्षकांना लक्ष्य केले होते. गोरक्षणाच्या नावाने राज्यात गुंडागर्दी सुरू आहे,…
सदाभाऊ खोत यांची वक्तव्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांचा अवमान करणारी असल्याने त्यांना आवर घालावा, अन्यथा सत्ता उलथवून टाकण्यासाठी हेच कार्यकर्ते…