निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.
मालेगावातील २९ सप्टेंबर २००८ च्या बॉम्बस्फोट घटनास्थळापासून जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांनी बेपर्वाई दाखवली आणि त्यामुळे बॉम्बस्फोटाची घटना रोखणे शक्य…