राज्यात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा अप्रत्यक्षरित्या सक्तीची करण्यावरून राज्यात वादंग सुरू आहे.
पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबविण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध दर्शविला आहे.सरकारने शुद्धीपत्रक काढत २० विद्यार्थ्यांची अट पुढे करून मागील दाराने हिंदी…
चुकीच्या पद्धतीने हिंदी भाषा विद्यार्थ्यांच्या गळी मारण्यात येत असून, आनंददायी शिक्षणात खोडा घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून व्यक्त…