scorecardresearch

(मराठी साहित्याची) कत्तल करणारा माणूस!

पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अशोक शहाणे यांनी ‘आजकालच्या मराठी वाङ्मयावर ‘क्ष’- किरण’ या शीर्षकाचा घणाघाती…

कथा टिकून राहील…

यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कॅनॅडियन कथालेखिका अ‍ॅलिस मन्रो यांना देण्यात आला. त्याअनुषंगाने मराठी कथेची आजची अवस्था काय आहे? साठच्या दशकात…

मराठी कथा आक्रसतेय!

यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कॅनॅडियन कथालेखिका अ‍ॅलिस मन्रो यांना देण्यात आला. त्याअनुषंगाने मराठी कथेची आजची अवस्था काय आहे? साठच्या दशकात…

विज्ञान साहित्यामुळे मराठी साहित्य समृद्ध होईल- कुलगुरू डॉ. विद्यासागर

देशात मूलभूत गरजा शोधण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असून विज्ञान साहित्याची निर्मिती जेवढी विपूल होईल तेवढे मराठी साहित्य समृद्ध होईल. विज्ञान साहित्याने…

चैतन्याचा झरा..!

कोणत्याही तात्त्विक भूमिकेत अडकून न पडता सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना कथेचे कोंदण देणारे शंकर नारायण ऊर्फ शन्ना नवरे नामक आनंदाच्या…

मराठी वाङ्मय कोशांचे पुनर्मुद्रण

‘ग. रा. भटकळ फाऊंडेशन’तर्फे १५ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश’ आणि ‘संज्ञा संकल्पना कोश’ यांचे पुनर्मुद्रण

‘गंधार’

साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या काही पुस्तकांतील लेख एकत्रित करून ‘निवडलेले खर्डे’ हे नवे…

लेखक, ऊर्जा आणि आग का दरिया

प्रख्यात व भूमिकेचा गंभीरपणे विचार करणारे कलावंत अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमात त्यांची केशरचना- मागे वळवलेले केस आणि मानेवर केसांची…

vijay tendulkar festival
गोरेगावात विजय तेंडुलकर महोत्सव साजरा

गोरेगावातील काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या फिनिक्स फाऊंडेशन या संस्थेने अलीकडे पाटकर महाविद्यालयाच्या सभागृहात विजय तेंडुलकर महोत्सव साजरा…

॥ साहित्य दिंडी ॥

तब्बल ४८ वर्षांपूर्वी पुण्यातील चार लेखिका साहित्यविषयक चर्चेच्या ओढीतून एकमेकींच्या घरी महिन्यातून एकदा येऊ लागल्या.

शब्दमहाल : थोरली पाती – धाकटी घरं

ग. दि. माडगुळकर यांच्या तात्पुरत्या वास्तव्याच्या घरांविषयी.. २६४/३, नारायण पेठ, पंतांचा गोट, पुणे-२. या पत्त्यावरची चाळीतली एक लहानशी खोली १०x१२…

आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!

नकारात्मकता हा एकच दृष्टिकोन ठेवून उदारीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचं वळण बहुतेकांना पडत आहे, पडले आहे. त्यामुळे या बदलांकडे पाहण्याचा वेगळा…

संबंधित बातम्या