त्यानुसार दुबई येथील मराठी मंडळाने वरील संमेलनाचा प्रस्ताव दिला आहे. यानिमित्ताने अन्य तीन-चार आखाती देशांतील मराठीजनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संयोजकांकडून…
प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यकारिणी अस्तित्वात आली होती. परिषदेच्या घटनेनुसार पाच वर्षांच्या मुदतीनंतर निवडणूक…
सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे जाहीर…
साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण झाले असून, ते पुढील शतकी संमेलनासाठी पथदर्शक ठरेल अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी…
‘गिरगावचा साहित्य संघ मराठी राहणार का?’ असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात विचारला. त्यास पार्श्वभूमी आहे ती संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.