scorecardresearch

akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साताऱ्यातील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री

साताऱ्यात मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनच्यावतीने ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू…

shreepal sabnis statement on hindi politics Thackeray brothers in bhai vaidya award pune
ठाकरे बंधूंना संपविण्यासाठी ‘हिंदी’चे राजकारण, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची टीका

‘ठाकरे बंधूंचे राजकारण संपविण्यासाठीच हिंदीचे करण्यात येत असून, इथल्या प्रादेशिक पक्षांनाही संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे,’ अशी टीका साहित्य…

Helen Keller award 2024, Ravi Wagh blind cricket,
हेलन केलर स्मृती पुरस्कार रवी वाघ यांना जाहीर

आडकर फाउंडेशनच्या वतीने ऑल इंडिया ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांना डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला…

Minister Shivendrasinhraje Bhosale elected welcome chairman of 99th Marathi Literary Meet in Satara
सातारा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे

साताऱ्यात होणाऱ्या या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली

99th All India Marathi Literature Conference will be held in Satara
आगामी साहित्य संमेलन साताऱ्याला

आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी…

satara marathi sahitya sammelan logo launch in pune
मराठी साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला?

साहित्य महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. तेथील प्रमुख पदाधिकारी साताऱ्याचेच आहेत. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पाठबळ असल्याने स्थळ…

पाच जणांच्या उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकरांचा सत्कार

नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली.

Marathi sahitya sammelan, Pandharpur,
आगामी मराठी साहित्य संमेलन पंढरपुरात घेण्याची मागणी, साहित्य परिषदेच्या शाखा मेळाव्याचे आयोजन

पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे, इथे संतांनी, वारकऱ्यांनी साहित्य निर्मिती केली. वारकरी संप्रदाय आणि मराठी साहित्य यांचा दृढ संबंध आहे,…

akhil bharatiya marathi sahitya sammelan pune
साहित्य महामंडळ उरले केवळ संमेलनांपुरते?

साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.

संबंधित बातम्या