आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये हा खासदार खासगी विधेयक म्हणून ‘लोकसंख्या नियंत्रण विधेयक’ मांडणार असून यासंदर्भात आतापासूनच सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु झाल्यात
पावसाळी अधिवेशनानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर संजय राऊतांच्या ट्वीटला प्रत्युत्तरादाखल ट्वीट केलं आहे.
अध्यक्षांच्या दालनात भाजपाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा टीकेचा विषय ठरला असून अजित पवारांनीही त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डोळा मारल्याचा दावा करत काँग्रेसकडून त्यावर तीव्र टीका करण्यात आली…
स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर आता राज्य सरकारने मुलाखती वेगाने व्हाव्यात यासाठी MPSC बोर्डाची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या गृह विभागाने एमएमआरडीएमधील घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मागवावा आणि त्या आधारे मला क्लीनचिट किंवा शिक्षा व्हावी असं प्रताप सरनाईक म्हणालेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले असून भाजपाच्याही काही लोकांचे फोन टॅप झाल्याचं सांगितलं.
भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; “भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने रचलं.”, असा पत्रकारपरिषदेत आरोपही केला.
Maharashtra legislature Assembly Monsoon Session 2021 : राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधकांवर घणाघात, नवाब मलिक यांनी केले आहेत गंभीर आरोप
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधीपक्ष आमनेसामने आले. सरकारने बाजू मांडल्यानंतर विरोधीपक्षाने आक्षेप घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं.