मोर्चा श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात आल्यावर नागरिकांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणतांना अडचणी आल्या.
प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक…
सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी सिंधुदुर्ग शिक्षक संघटनांनी ४ ऑक्टोबरला मूक मोर्चाचे आयोजन…
सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना राज्याचे…