सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वतीने ‘शब्दांची किमया, कल्पना आणि प्रेरणा’ या संकल्पनेवर आयोजित ‘साहित्य महोत्सवा’च्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. थरूर बोलत होते.
या अंतर्गत समितीकडून शुक्रवारी आयोजित संवाद कार्यक्रमात नागपूरकरांनी पहिलीपासून हिंदी सक्तीला तीव्र विरोध केला. प्राथमिक शिक्षणाकरिता मातृभाषेलाच प्राथमिकता देण्याची गरज…
गोखलेनगर ही पानशेत पूरग्रस्तांची वसाहत सन १९६५मध्ये विकसित झाली. सुयोग मित्र मंडळातर्फे स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुवर्णमहोत्सवी वर्षापासून सुरू केली…