मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या नियोजनात अचानक बदल झाल्याने एमएमआरडीएला कांजूरमार्गजवळ उभारलेले काही खांब पाडावे लागले, ज्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची…
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणले जाणार असून, यासाठी सल्लागाराची नियुक्ती महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेने दिली.