या बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले.
दुर्घटनेनंतर सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने जाहीर केला. मात्र हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे सावंत यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास…