दरवषीं संसदेच अधिवेशन सुरू होते तेव्हा सर्व खासदारांना मुख्यमंत्री बोलावतात. गेले दोन अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांनी अशी बैठक घेतली नाही,’अशी तक्रार राष्ट्रवादी…
व्याघ्रप्रकल्पातील सफारी सर्वसामान्यांसाठी कधीच परवडणारी नव्हती. त्यानंतरही केवळ व्याघ्रदर्शनासाठी म्हणून कसेबसे पैसे जमवून हे सर्वसामान्य नागरिक ताडोबात येत होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) स्वत:च्या जागेवर सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्वावर जुनी वाहन शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅफ करणारे स्क्रॅपिंग सेंटर…
मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर शुक्रवारी न्या.भूषण गवई पहिल्यांदाच नागपुरात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन…