Page 14 of निसर्ग News
नदीचं पाणी वेगानं वाहात असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाहित होणारं पाणी नवंच असतं, पण मला ते जाणवत नाही. त्याचप्रमाणे सतत…
ठाणे शहरातील मोठमोठय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी आणलेले वृक्षतोडीचे प्रस्ताव आधीच वादग्रस्त ठरलेले असतानाच
‘देशात सर्वच जण विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना दिसतात. मात्र, विकासदरापेक्षाही देशातील पर्यावरणाच्या रक्षणाची व संवर्धनाची आवश्यकता आहे.’

जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात. यापकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड हे ‘ब्लाकिश्तोन मत्स्य’ घुबड…

सध्या सर्वत्र संमेलनाचे वारे वाहत असले, तरी केवळ पारंपरिक संमेलनाच्या साच्यात न मोडणारी काही संमेलने होत असतात. अशापैकी एक असणारे…

पहाटेस पूर्वेकडे फटफटू लागलं की खिडकीबाहेरच्या आंब्यातून कुकुटकुंभ्याचा (भारद्वाज) धीरगंभीर हुंकार कानावर पडे- आणि आणखी एक दिवस सुरू होई.
माझ्याकडे दोन लव्ह- बर्डस् आहेत. त्यांचे दुसरे नाव बगीज. माझ्याकडे कोणी आले की ह्य़ा पक्ष्यांच्या अंगांत संचारते. म्हणजे माझे बोलणे…
सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तरी महोत्सवानिमित्त विदर्भ साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘कवी आणि काव्य’ या विषयांतर्गत
पर्यावरण रक्षणाचा विचार मुळातून पटणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने एक लेख लिहिला गेला, त्यावर मतभेद असल्याचे दिसले.
‘निसर्गही मानवकेंद्रीच हवा?’ या लेखात (२६ ऑक्टो.) सत्यजित चव्हाण यांनी, माझ्या लेखातील मुख्य तात्त्विक दावा, ‘दस्तुरखुद्द निसर्ग हा प्रयोजनहीन आणि…

पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू…

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला ‘घाट’ असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या…