scorecardresearch

Page 14 of निसर्ग News

४०. वणवण

नदीचं पाणी वेगानं वाहात असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाहित होणारं पाणी नवंच असतं, पण मला ते जाणवत नाही. त्याचप्रमाणे सतत…

विकासदरापेक्षा पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे – शेंडे

‘देशात सर्वच जण विकासदराबाबत चिंता व्यक्त करताना दिसतात. मात्र, विकासदरापेक्षाही देशातील पर्यावरणाच्या रक्षणाची व संवर्धनाची आवश्यकता आहे.’

संकटग्रस्त पक्षी : वनपिंगळा

जगात सुमारे २०४ जातीची घुबडे सापडतात. यापकी सुमारे ३८ जाती भारतात सापडतात. जगातील सर्वात मोठे घुबड हे ‘ब्लाकिश्तोन मत्स्य’ घुबड…

संमेलनच नाही, संवर्धनदेखील

सध्या सर्वत्र संमेलनाचे वारे वाहत असले, तरी केवळ पारंपरिक संमेलनाच्या साच्यात न मोडणारी काही संमेलने होत असतात. अशापैकी एक असणारे…

आठवणींतले पक्षी

पहाटेस पूर्वेकडे फटफटू लागलं की खिडकीबाहेरच्या आंब्यातून कुकुटकुंभ्याचा (भारद्वाज) धीरगंभीर हुंकार कानावर पडे- आणि आणखी एक दिवस सुरू होई.

पक्षीबोली

माझ्याकडे दोन लव्ह- बर्डस् आहेत. त्यांचे दुसरे नाव बगीज. माझ्याकडे कोणी आले की ह्य़ा पक्ष्यांच्या अंगांत संचारते. म्हणजे माझे बोलणे…

बालकवी निसर्गाशी एकरूप झाले -हर्षल मेश्राम

सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तरी महोत्सवानिमित्त विदर्भ साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘कवी आणि काव्य’ या विषयांतर्गत

कुणाच्या कल्याणासाठी?

पर्यावरण रक्षणाचा विचार मुळातून पटणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने एक लेख लिहिला गेला, त्यावर मतभेद असल्याचे दिसले.

मानवकेंद्री म्हणजे मदोन्मत्त नव्हे

‘निसर्गही मानवकेंद्रीच हवा?’ या लेखात (२६ ऑक्टो.) सत्यजित चव्हाण यांनी, माझ्या लेखातील मुख्य तात्त्विक दावा, ‘दस्तुरखुद्द निसर्ग हा प्रयोजनहीन आणि…

निसर्गही मानवकेंद्रीच हवा?

पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू…

‘सम्यक’ – निसर्ग : एक शुद्ध भंकस

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला ‘घाट’ असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या…