Page 279 of नवी मुंबई News


उरणमधील नागरपरिषदेला कचराकुंडी नसल्याने नगरपरिषदेतील कचरा ४० किलोमीटर दूर पनवेलमधील कचराभूमीत घेऊन जावा लागत आहे.

उरणमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे याचा परिणाम सीसीटीव्हीवर होत आहे. परिणामी अनेक घटनांची माहिती पोलिसांना मिळत नसल्याचे समोर आले…

राष्ट्रीय महामार्गावर खाद्यविक्रेत्यांची संख्या खारघर ते कळंबोली सर्कलपर्यंत वाढतच जात आहे. पालिकेच्या प्रभाग अधिका-यांकडूनही या खाद्यविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सप्टेंबरपर्यंत नवी मुंबईत मलेरियाचे ६० रुग्ण तर डेंग्युचे १० रुग्ण आढळून आले आहेत.

वाशी खाडीपुल ओलांडताना होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका या पुलाच्या पूर्णत्वानंतर होणार आहे.

गावठाण व झोपडपट्टीधारक मीटर कक्षेत आणल्याचा परिणाम

माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या एक महिन्यात सोडण्यात येईल , असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे…

महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना हे राजकारणी महापालिकेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित कसे अशा चर्चांना उधाण आले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्या बाबत नवी मुंबईकर नागरिक अनभिज्ञ आहेत.

सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने ही कारवाई पावसाळ्यात केल्याने टपरी धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिका आणि शहराने सन २०१५ पासून स्वच्छता कार्य हाती घेतले आहे, तेव्हा पासून नवी मुंबई शहराने आघाडी घेतली आहे.