महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या वेळी, बापूंच्या हत्याऱ्यांनी त्यांच्या जयंतीदिनी शताब्दी साजरी करणे ही विटंबना असल्याचे…
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.
Maharashtra State Medical Competitive Online Exam Postpone: राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अती मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली…
भाजपने वर्चस्व निर्माण केलेला एकेकाळचा पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा काबीज करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित…