एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीत जागा वाढल्याने आयुषला सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून राज्यातील पहिल्या वैद्यकीय प्रवेश यादीत सर्वाधिक १२०३ विद्यार्थी लातूर जिल्ह्यातून…
“जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”
मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून (१८ जुलै) विशेष पूर्णपीठापुढे…
प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणाचा कालावधी २४ महिन्यांचा असणार…