Prashant Kishor on Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काही खळबळजनक दावे केले. ते नेमके काय म्हणाले? जाणून घेऊ…
Bihar Assembly elections 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? प्रचारात कोणते मुद्दे ठरणार महत्वाचे? राजकीय पक्षांची काय असतील समीकरणे? जाणून घेऊ…
Bihar election 2025 बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, मात्र बिहारच्या राजकारणातील तीन नेत्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bihar Elections Assembly Polls : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार, तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर या तीन नेत्यांचा वैयक्तिक करिष्मा पणाला लागणार असून, जातीच्या गणितांपेक्षा नेतृत्वाचा प्रभाव महत्त्वाचा ठरेल.
Election Commission Press conference Bihar Election Poll Schedule : निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
Bihar Election Survey 2025: बिहारची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने निवडणुकीआधी जनतेची मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला सर्वाधिक पसंती आहे, याची माहिती विविध सर्वेतून समोर आली आहे.
NDA Seat Sharing in Bihar 2025 : आगामी बिहार निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Bihar election NDA seat sharing
एनडीएच्या सूत्रांनुसार, ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार व ज्येष्ठ नेते दिल्लीत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. त्याच आठवड्यात अंतिम जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Nitish Kumar women welfare schemes : बिहारमधील मागील निवडणुकांची आकडेवारी पाहता पुरुषाच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल ५९.६९% महिलांनी मतदान केलं होतं.
RJD defections Bihar मोदींच्या सभेत मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नवादा आणि राजाउली मतदारसंघाचे दोन आमदार उपस्थित होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.
विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना तसेच घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील दौऱ्यात शुक्रवारी केली.