scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Unseasonal rains in Ahilyanagar district have damaged various crops of 946 farmers in 52 villages in 9 tehsils
अहिल्यानगरमध्ये पावसाने ५२ गावातील ४२३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पावसाचा ९ तालुक्यातील ५२ गावातील ९४६ शेतकऱ्यांचे ४२३ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.…

Heavy rains in western suburbs within an hour, Andheri subway closed
पश्चिम उपनगरात एक तासात मुसळधार, अंधेरी सबवे बंद

मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे भुयारी मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केला. त्यामुळे अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

heavy rains in Thane news in marathi
ठाण्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस; नोकरदारांचे हाल, शहरात पाणी तुंबले

मुंबईहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर माजिवडा ते नितीन कंपनी पर्यंंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Pune Rain
Pune Rain : पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं! पुणेकर म्हणे,”असा पाऊस कधीही पाहिला नाही”, पाहा Viral Videos

ऐन रहदारीच्या वेळीच पावासाने हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या तासभरात पुण्यातील रस्त्यांना नद्याचे…

Salt industry palghar news
पालघर : ५५ कोटींचे नुकसान; ५०० वीटभट्टी, ६० मिठागर व्यावसायिकांना पावसाचा फटका

पालघर जिल्ह्यात सुमारे ९५० वीटभट्टी व्यावसायिक आहेत. त्यात पालघर तालुक्यातील २७० व्यावसायिकांचा समावेश आहे.

Heavy rains in Akola during the summer months have caused major damage to agriculture and property has also been damaged in many places
अकोल्यात पावसाने शेतीचे नुकसान; घरांची पडझड

अनेक ठिकाणी धोधो कोसळलेल्या पावसाने पिकांची वाताहत झाली आहे. शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांची पडझड, झाडे कोसळणे यामुळे मालमत्तेचेही अनेक ठिकाणी नुकसान…

monsoon intensifies in state heavy rain expected in Konkan and Ghats next few days
संगमनेरमध्ये पावसाने शेती, घरांचे नुकसान

तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज दुपारनंतर पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. कांदा, भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे…

unseasonal rain crops damage
राज्यात २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, अमरावती जिल्ह्यास वळिवाची सर्वाधिक झळ

वळीव पावसाने राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिक…

jalna unseasonal rain lightning crop loss
जालना जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान ; वीज पडल्याने दोन ठार

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून वीज कोसळून भोकरदन तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

delhi rains delhi ncr
10 Photos
Photos: भारतातील विविध भागात पूर्वमोसमी पावसाचे थैमान, दिल्लीमध्ये ३ जणांचा दुर्देवी मृत्यू

काल, १७ मे रोजी उत्तर भारतातील विविध भागात पावसाने थैमान घातले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि…

संबंधित बातम्या