राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) एप्रिल २०१८मध्ये सर्व राज्यांना व्याघ्र प्रकल्पांभोवती पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे सीमांकन करणे अनिवार्य केले असल्याकडे याचिकेत…
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील फकीर मोहन (स्वायत्त) महाविद्यालयाच्या आत्मदहन केलेल्या विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.