scorecardresearch

दहावी-बारावीसाठी हेल्पलाईन

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना व पालकांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन…

स्कूलबसेस बंद झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे पालक त्रस्त

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील स्कूलबस धोरणानुसार सेंट जोसेफ स्कूलमधील बुलढाणाच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसेस नसल्यामुळे व परिवहन विभागाने चारही बसेसवर…

शालेय वाहतूक श्रमिक सेनेच्या मोर्चामुळे पालकांची तारांबळ

प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शालेय वाहतूक श्रमिक सेनेच्या वतीने सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या मोर्चामुळे…

.. झालेच पाहिजे!

‘महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती’तर्फे आयोजित शिक्षक, पालक व शाळाचालकांच्या मोर्चाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्यभरातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक,…

शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात शिक्षक-पालकांचा ‘एल्गार’

शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवून केजी ते पीजीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. अन्यथा येत्या एक एप्रिलपासून राज्यातील शिक्षक, पालक आणि…

अस्तित्वाचा आधार

आजकाल घरोघरची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात आहेत. इथे त्यांचे वयाच्या उताराला लागलेले आईबाप उरतात. वर्षांवर्षांत आई-बाप व मुले-सुना-नातवंडे परस्परांना भेटत नाहीत…

आई-बाबा म्हणजे ना…

हा कट्टा आहे मुलांचा. मुलांच्या या गप्पांतून त्यांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांच्या चिंता, त्यांची स्वप्न उलगडत जाणार आहेत. या गप्पांच्या…

पालकांची उदासीनता मुलांना मारक

शहरातील सर्व मुख्याध्यापकांशी वैयक्तीक संपर्क, शाळांच्या सूचनाफलकावर मोठे माहितीपत्रक, किमान १ हजार जणांना मोबाईलवर एसएमएस तरीही कार्यक्रमाला उपस्थिती फक्त १५…

कथित वादानंतर पालकांकडून शाळा बंद!

क्रीडा स्पर्धेसाठी शाळेची रीतसर परवानगी न घेताच दहावीच्या विद्यार्थिनींना जालना येथे घेऊन जाणाऱ्या शहरातील एका शाळेमधील शिक्षकाला मुख्याध्यापिकेने दूरध्वनी करून…

शिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांची भूमिका

प्रकल्पासाठी योग्य विषय निवडण्यासाठी, प्रकल्पाची कार्यपद्धती ठरवण्यासाठी, प्रकल्पाला लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी तसंच निरीक्षणं घेण्याकरिता विद्यार्थ्यांना ठरावीक ठिकाणी घेऊन…

मुला-मुलींच्या लग्नाची चिंता कमी करणे पालकांच्या हाती – गौरी कानिटकर

आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची चिंता कमी करणे सर्वस्वीपणे पालकांच्याच हाती आहे, असे प्रतिपादन ‘अनुरुप विवाह संस्थे’च्या गौरी कानिटकर यांनी केले. ‘लोकसत्ता…

शालेय विद्यार्थिनी व पालकांचे मेळावे घेण्याचा शिक्षण मंडळाचा निर्णय

दिल्लीतील सामूहिक बलात्कार तसेच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना सुरक्षिततेविषयी सजग करण्याचे…

संबंधित बातम्या