Page 8 of संसदीय पावसाळी अधिवेशन News

केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी संसदेत मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं.

भाजपाने मणिपूर आणि हरियाणातले मुख्यमंत्री का बदलले नाहीत? असा प्रश्न खासदर असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत उपस्थित केला.

PM Modi No Confidence Motion : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी पंतप्रधान मोदींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालामध्ये सरन्यायाधीशांचा संबंधित समितीमध्ये समावेश असण्याबाबत निर्देश दिले होते.

मणिपूरप्रकरणावर १६७ अंतर्गत चर्चा करण्यास राज्यसभा सभापतींनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेत याविषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत म्हणतात, “भाजपा कधी कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, राजकारण करेल हे…!”

अमित शाह उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी त्यांना थांबवलं अन् म्हणाल्या…

खरोखरच बहुतेकांचे कान या नकारघंटांनी किटूनही गेले असतील, हे नेमके ओळखूनच सरकारने आता सर्वाधिकाराचे संगीत सुरू केले असावे.

मणिपूरसंदर्भातील विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ भाषण केले.

अविश्वास ठरावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गांधी यांनी केलेल्या या भाषणामुळे सत्ताधारी बाकांवरील सदस्य प्रचंड संतप्त झाले.

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर मंगळवारी (८ ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावर ते जोरदार भाषण करतील, अशी शक्यता वर्तविली…