
१२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झालं असून उद्या ते राज्यसभेत मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे.
गेल्या वर्षभरात देशात इंटरनेट तब्बल ८ हजार ९२७ तास बंद होतं, असा दावा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला आहे.
दिल्लीत घडलेल्या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रायन यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलं जाहीर आव्हान
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान करोनाविषयी चर्चा सुरु असताना काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी केंद्रावर खोचक टिप्पणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही
Parliament Monsoon session: संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (बुधवार) सुरू झाले. लोकसभेत ६८ आणि राज्यसभेत ४० विधेयके प्रलंबित आहेत.
मुंबईकरांच्या मानसिकतेतील संथपणे होऊ घातलेल्या बदलाची लक्षणे ठीक नाहीत.
सत्तास्थापनेपासून पहिल्यांदाच सत्ताधारी भाजप विरोधकांशी चर्चेसाठी इतका आतुर आहे.
करुणासिंधू सुषमा स्वराज यांनी ललितमदतीत भ्रष्टाचार नव्हे तर संकेतभंग केला हे स्पष्ट दिसत असतानाही भाजपने संसदीय शहाणपण न दाखवल्याने अधिवेशन…
ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस व डाव्या पक्षांच्या मूठभर सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याने संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाजविना संपले.
ललित मोदी प्रकरणावरून कॉंग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज होऊ न शकल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘पाण्यात’ गेले.
ललित मोदी प्रकरणात स्थगन प्रस्ताव मांडताना कॉंग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदीगेट’ शब्द वापरल्याने लोकसभेमध्ये बुधवारी मोठा गदारोळ उडाला.
ललित मोदी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी तहकुबीची नोटीस दिली होती.
मागण्या मान्य न झाल्यास कामकाज होऊ न देण्यावर ठाम असलेल्या कॉंग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी करीत गोंधळ घातला
ललित मोदी प्रकरणावरून लोकसभेमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सुषमा स्वराज यांचे कुटुंबीय आणि ललित मोदी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे केंद्र सरकारचे बलस्थान आहे.
लोकसभेतील २५ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसच्या खासदारांनी बुधवारी सलग दुसऱया दिवशी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन केले.
लोकसभेतून कॉंग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
मोठमोठे फलक घेऊन सरकारविरोधी घोषणा देत गेल्या आठ दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.