
मोदी सरकार येणारे पावसाळी अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत आयोजित करण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण…
लोकसभेत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी लोकसभाध्यक्षांच्या समोरील हौदात उतरून निदर्शने केली.
शिवसेनेने बाबरी मशीद पाडण्याचे समर्थन केले होते. त्याच शिवसेनेशी काँग्रेसने आघाडी करून महाराष्ट्रात सरकार बनवले
केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या खासदारांनीही ‘राष्ट्रपत्नी’ उल्लेखाप्रकरणी सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत गोंधळ घातला.
संसदेत खासदारांच्या निलंबनाचे काही नियम असतात का, हे नियम काय, निलंबनाचा अधिकार कुणाला, कोणत्या आरोपाखाली किती दिवसांचं निलंबन होतं अशा…
सभागृहांमध्ये गोंधळ घालत असल्याचे कारण देत विरोधकांच्या खासदारांना निलंबित करण्याचा केंद्राचा अट्टहास गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनापासून सुरू झाला. निलंबनाची ही…
संसदेच्या मान्सून अधिवेशनाला सोमवारी (१८ जुलै) सुरुवात झालीय. देशातील अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
टीका करा, वाद घाला पण सोबत चर्चाही करा; अधिवेशनाआधी मोदींनी साधला संवाद
१२७ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झालं असून उद्या ते राज्यसभेत मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे.
गेल्या वर्षभरात देशात इंटरनेट तब्बल ८ हजार ९२७ तास बंद होतं, असा दावा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला आहे.
दिल्लीत घडलेल्या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रायन यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलं जाहीर आव्हान
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान करोनाविषयी चर्चा सुरु असताना काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी केंद्रावर खोचक टिप्पणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही
Parliament Monsoon session: संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (बुधवार) सुरू झाले. लोकसभेत ६८ आणि राज्यसभेत ४० विधेयके प्रलंबित आहेत.
सत्तास्थापनेपासून पहिल्यांदाच सत्ताधारी भाजप विरोधकांशी चर्चेसाठी इतका आतुर आहे.
करुणासिंधू सुषमा स्वराज यांनी ललितमदतीत भ्रष्टाचार नव्हे तर संकेतभंग केला हे स्पष्ट दिसत असतानाही भाजपने संसदीय शहाणपण न दाखवल्याने अधिवेशन…
ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस व डाव्या पक्षांच्या मूठभर सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याने संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाजविना संपले.
ललित मोदी प्रकरणावरून कॉंग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज होऊ न शकल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘पाण्यात’ गेले.
ललित मोदी प्रकरणात स्थगन प्रस्ताव मांडताना कॉंग्रेस गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदीगेट’ शब्द वापरल्याने लोकसभेमध्ये बुधवारी मोठा गदारोळ उडाला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.