scorecardresearch

Relief from Kalyan, Dombivli to flood victims in Solapur district
पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील गणेश मंदिरातर्फे मदतीचे आवाहन; कल्याण, डोंबिवलीतून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ

हा आपत्कालीन निवारण निधी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य नियोजन करून वाटप केला जाणार आहे.

farmers expect insurance after soybean loss hingoli
पीक कापणीच्या प्रयोगात सोयाबीनला अवघा दोन क्विंटलचा उतारा; शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता…

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा हेक्टरी उतारा कमालीचा घटला असून, पहिल्या पीककापणी प्रयोगात तो अवघा दोन क्विंटल आल्याने शेतकऱ्यांना पीक…

MP Amar Kale also hinted at Nirvana to the government
“तर मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,” खासदार संतापले, कारण शेतकऱ्याने…

पिकांची नासाडी झाल्याने शेतात ते पिक पेटवून देण्याच्या घटना घडत आहे. सर्व शेतकरी संघटना त्वरित नुकसानभरपाईसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर…

Heavy rains and flooding threaten this years festival
उत्साहाविना पार पडला दसरा, दिवाळीवरही सावट; शेतमालाअभावी बाजारपेठेत ना उलाढाल, ना चैतन्य

सकाळी ८० रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले शेवटी ४० ते ५० रुपये किलोवर आल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही हिरमोड…

4 acres of land eroded due to mismanagement of irrigation in Karjat
कर्जतमध्ये पाटबंधारेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे ४ एकर जमीन खरवडून गेली; मलठण येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

मलठण येथील शेतकरी विजय मुकुंद वाळुंजकर, पोपट वाळुंजकर, राजेंद्र वाळुंजकर, भरत वाळुंजकर, लताबाई वाळुंजकर, धनंजय, दीपक, किरण व ज्ञानेश्वर वाळुंजकर…

Big march at the Collectorate office in Parbhani on Friday
परभणीत अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक…

Four year old girl helps flood victims with cm Devendra Fadnavis
चार वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात दिवाळीसाठी जमा केलेली रक्कम दिली, मुख्यमंत्री म्हणाले, वरदा तुझ्या दातृत्वाला सलाम!

अशातच नागपूर येथील एका चार वर्षाच्या वरदा तिमांडे या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधीमध्ये दिवाळीसाठी जमा केलेले पैसे थेट मुख्यमंत्री…

raigad monsoon rain impact on agriculture paddy crop damage
अतिवृष्टीमुळे दोन हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान…

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.

A total of 52 revenue circles in Parbhani district have been declared as heavy rain affected
परभणी जिल्ह्यातील ८५ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण; सरसकट ५२ मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर

परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळात या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. काही महसूल मंडळात तीन वेळा तर…

heavy rainfall and river floods cause crop loss in jalana
पीक पंचनाम्यांची जालना जिल्हयात कूर्मगती !

जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान…

Rice crop destroyed due to stormy weather
वादळी वातावरणामुळे भात पीक भुईसपाट; शेतकरी चिंताग्रस्त, सर्वेक्षण सुरू

पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते…

Heavy rains cause major damage to crops in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; कृषी विभागाच्या उदासीनतेमुळे शेतकरी चिंतेत

भात पीक, नारळ आणि पोफळीचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

संबंधित बातम्या