नैसर्गिक संकटाशी तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांची प्रशासकीय यंत्रणेने देखील थट्टाच चालवली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना…
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही पावसाचे सत्र कायम राहिल्याने नुकसानीत वाढ…