scorecardresearch

Farmer commits suicide after eight acres of land completely submerged in water
लातूर जिल्ह्यात रात्रभर पाऊस, बॅरेजचे दरवाजे बंद; शेत पाण्याखाली; शेतकऱ्याची आत्महत्या

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली.

43 thousand hectares of cotton area decreased in Jalna
जालन्यात कापसाचे ४३ हजार हेक्टर क्षेत्र घटले; भाव घसरल्याचे परिणाम

जालना हा प्रामुख्याने कापूस पीक घेणारा जिल्हा आहे. एकूण खरीप पिकांपैकी ४५ ते ५० टक्के क्षेत्र या पिकाचे नेहमीच राहत…

Distribution of crop insurance worth Rs 190 crore to 2 lakh 17 thousand farmers in the city
नगरमध्ये २ लाख १७ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे १९० कोटींचे वितरण

केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच उपलब्ध करून दिले आहे.

dattatray bharane meets union agriculture minister in delhi maharashtra agriculture shivrajsingh chauhan
खबर पीक पाण्याची : कृषी खात्याला “मामा” बनवू नका…

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…

farmers need policy not pity maharashtra
शेतीचे ‘ओसाड’पण दूर करायचे तर…

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

Heavy rain in Sangli
सांगली जिल्ह्यात पावसाची सर्वत्र दमदार हजेरी; खरीप पिकाला जीवदान

सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. उघडिपीच्या काळात खरीप पिकातील आंतरमशागतीचे काम शेतकऱ्यांनी आटोपले असून, दमदार…

Manikrao Kokate has been in trouble due to various controversial statements
खबर पीक पाण्याची; माणिकराव कोकाटे यांनी कृषी खात्याला काय दिले ?

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या विरोधात…

farmers unseasonal rain and hail cause crop damage in february to may month government approved rs 337 41 crore relief fund
उन्हाळ्यातील अतिवृष्टी बाधितांना मोठा दिलासा; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार ३३७ कोटींची मदत

राज्याच्या बहुतांश भागाला फेब्रुवारी ते मे, या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसला होता. या नुकसानीपोटी राज्य…

APEDA and MITrA explore export infrastructure for processed agri products in Sangli
ब्रिटनशी जमले, अमेरिकी कराराची टांगती तलवार प्रीमियम स्टोरी

देशभर झालेल्या चांगल्या मोसमी पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांनी जोर पकडला आहे. तरीसुद्धा सुरुवातीला असलेल्या अपेक्षेप्रमाणे देशातील एकंदर क्षेत्रवाढ ३-४ टक्क्यांपर्यंत…

AI can help grow more sugarcane per acre says expert
कृत्रिम बुध्दिमतेच्या साहाय्याने एकरी दोनशे टन ऊस शक्य – विवेक भोईटे

सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Krishi Samruddhi Yojana to be implemented on lines of Pokra in Maharashtra
‘पोकरा’च्या धर्तीवर राज्यात ‘कृषी समृद्धी’ – कृषी पायाभूत विकासासाठी होणार मोठी आर्थिक गुंतवणूक

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

संबंधित बातम्या