माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…
सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. उघडिपीच्या काळात खरीप पिकातील आंतरमशागतीचे काम शेतकऱ्यांनी आटोपले असून, दमदार…
देशभर झालेल्या चांगल्या मोसमी पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांनी जोर पकडला आहे. तरीसुद्धा सुरुवातीला असलेल्या अपेक्षेप्रमाणे देशातील एकंदर क्षेत्रवाढ ३-४ टक्क्यांपर्यंत…