scorecardresearch

APEDA and MITrA explore export infrastructure for processed agri products in Sangli
ब्रिटनशी जमले, अमेरिकी कराराची टांगती तलवार प्रीमियम स्टोरी

देशभर झालेल्या चांगल्या मोसमी पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांनी जोर पकडला आहे. तरीसुद्धा सुरुवातीला असलेल्या अपेक्षेप्रमाणे देशातील एकंदर क्षेत्रवाढ ३-४ टक्क्यांपर्यंत…

Maharashtra government sanctions 40 crore for development works at Padegaon sugarcane research center
कृत्रिम बुध्दिमतेच्या साहाय्याने एकरी दोनशे टन ऊस शक्य – विवेक भोईटे

सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Krishi Samruddhi Yojana to be implemented on lines of Pokra in Maharashtra
‘पोकरा’च्या धर्तीवर राज्यात ‘कृषी समृद्धी’ – कृषी पायाभूत विकासासाठी होणार मोठी आर्थिक गुंतवणूक

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

Soybean crop in crisis in Jalgaon
उशिरा पेरणी, मर्यादित पाऊस, ढगाळ हवामान; जळगावमध्ये सोयाबीन पीक संकटात

जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा डोस देण्यात मर्यादा आली असताना, सोयाबीनचे पीक हळूहळू पिवळे पडत आहे.

jalgaon district soybean crops farmers spraying herbicides
तणनाशकांचा सोयाबीन पिकालाही फटका; शेतकऱ्यांना मनस्ताप

पीक उगवल्यावर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशक फवारल्यानंतर तणांसह सोयाबीनचे पीकही करपल्याने अनेकांना आता मनस्ताप सहन करावा लागत आहे.

From kitchen to cash is turmeric the new multibagger
हळद खरेच ‘मल्टिबॅगर’ होणार? प्रीमियम स्टोरी

गेल्या आठवड्यात आपण कांदा धोरण समितीची कार्यकक्षा आणि कांद्याच्या बाजारपेठेमध्ये स्थिरता येण्यासाठी आधुनिक व्यापार व्यवस्थेचा स्वीकार करणे कसे गरजेचे आहे,…

maharashtra double sowing problem statistics heavy rain paddy plantation delay kharif season progress
अतिवृष्टीमुळे १७ हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत होणार दुबार पेरणी

अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडवून गेल्या आहेत, अनेक ठिकाणी पिके सतत पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली आहेत.

beed district lashed by heavy rains villages cutoff rescue operations underway
अतिवृष्टीने शेतजमीन खरडली, घरांची पडझड; अकोला, वाशिम जिल्ह्याला पावसाचा…

अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याच्या ३२ गावातील ८८७ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात १५ हजार ३०३ हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.

Maharashtra crop insurance removes 76 lakh bogus farmers saving government 8000 crore
कीड, काढणीनंतरच्या पावसाने होणारे नुकसान पीक विम्यातून वगळले; विमा कंपन्यांचा धार्जिणा निर्णय, सहा अतिरिक्त सुविधा काढल्या

एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय बदलताना कीड आणि पीक काढणीनंतर पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई देण्याची तरतूद वगळली असल्याचे सांगण्यात…

संबंधित बातम्या