जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…
नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…
खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चिकू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…