scorecardresearch

eknath khadse slams government over delay in banana crop insurance
“तीन मंत्री असल्यावर केळी उत्पादक विम्यापासून वंचित का…?” एकनाथ खडसेंचा सवाल

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे खडसे म्हणाले.

Land eroded due to heavy rain, farmers in distress
नावावर शेती; बिनमातीची! अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली, शेतकरी हवालदिल

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

Heavy rains in Jat area of ​​Sangli; crops on hundreds of acres under water
सांगलीच्या जत भागात पावसाचा धुमाकूळ; शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

Revenue department officials and employees are having fun with tourism in Kerala
अधिकाऱ्यांची केरळमध्ये मौजमजा अन शेतकरी भोगतोय सजा! असंवेदनशील प्रशासन…

एकीकडे पावसाने झोडपलेला शेतकरी निसर्गाच्या अवकृपेची सजा भोगत असताना, ज्यांच्या भरवशावर या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे, ते महसूल विभागातील…

knath Khadse has demanded that the government increase the amount of assistance to farmers
“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची मदत वाढवून द्या…” एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…

Conduct heavy rainfall assessments more quickly - Jayakumar Gore
अतिवृष्टीचे पंचनामे अधिक गतीने करा – जयकुमार गोरे; ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या गावांत १०० टक्के पंचनामे

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

Rs 775 crore needed for infrastructure in nanded
पायाभूत सुविधांसाठी ७७५ कोटींची गरज; तिजोरीमध्ये खडखडाट! मुख्य सचिवांच्या बैठकीत नांदेड जिल्ह्याचे चित्र स्पष्ट

नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…

Rs 128 crore fund approved for farmers affected by heavy rains
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णयात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा उल्लेख नाही

खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…

Rs 99 lakh assistance approved for farmers in districts affected by heavy rains in June and July
जून, जुलैतील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९९ लाखांची मदत मंजूर

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…

Sugarcane crop damaged due to heavy rain in Indapur
इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान; गाळपावर परिणाम होण्याची शक्यता

साखर कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचा असलेल्या उसाला पावसाचा तडाखा बसल्याने गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

heavy rains and strong winds damaged sapodilla crops
मुसळधार पावसामुळे चिकू पिकाचे नुकसान; पुढील वर्षी फेब्रुवारी पर्यंत उत्पादनावर होणार परिणाम

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चिकू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

संबंधित बातम्या