scorecardresearch

Heavy rains in the ahilyanagar affect 1.5 lakh farmers
नगरमध्ये अतिवृष्टीचा दीड लाख शेतकऱ्यांना फटका; १.९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; १३७ जनावरे दगावली

सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला आहे. यासह कर्जत, नेवासा, अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले तर…

Rain damages crops in Sangli; Discharge from Chandoli continues
सांगलीत पावसाने पिकांचे नुकसान; चांदोलीतून विसर्ग सुरू, वारणेकाठी सतर्कतेचा इशारा

गेले तीन दिवस पश्चिम भागात दमदार पडत असलेल्या पावसाने रात्रीपासून पूर्व भागातील दुष्काळी क्षेत्रात दमदार हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील…

Heavy rains lashed south ahilyanagar
दक्षिण नगर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपले; पुरात तिघे वाहून गेले; १५० जणांची सुटका

पाथर्डीत पुराच्या पाण्यात वेढलेल्या १२७ जणांची बचाव पथकाने मुक्तता केली. जोरदार पावसाने अनेक घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली, शेती…

Heavy rains in September caused damage to 1.5 lakh hectares of agriculture
सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे दीड लाख हेक्टर शेतीचे नुकसान; सविस्तर वाचा, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान…

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Opposition slams Maharashtra government over meager aid flood hit farmers demand loan waiver wet drought declaration
Video: पाताळगंगेला पूर; शेतीला लहान तळ्यांचे स्वरुप; सोयाबीन, कपाशी पाण्याखाली…

पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पात्राचे पाणी नदी लगताच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांना छोट्या तलावांचे…

in parbhani Four workers rescued safely from floodwaters in Purna river due to heavy rain.
परभणी जिल्ह्यातल्या काही मंडळांमध्ये अतिवृष्टी, चौघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले

पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थूना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चार जण अडकले होते मात्र पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने त्यांना…

maharashtra flood relief Solapur Marathwada farmers support teachers agriculture officers donate farmers
सांगलीत ऑगस्टमधील पुरामुळे ४ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान; १३ हजार ४७५ शेतकऱ्यांना फटका

ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील १३ हजार ४७५ शेतकऱ्यांच्या चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे

74 crores assistance to farmers affected by natural calamities
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ७४ कोटींची मदत

राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…

palghar farmers to set up bird stops to protect paddy naturally
पीक संरक्षणासाठी ‘पक्षी थांब्यां’चा आधार; प्रत्येक एकरात दहा थांबे उभारण्याचे कृषीतज्ज्ञांचे आवाहन

रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिकरीत्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी भातशेतात ‘पक्षी थांबे’ उभारावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.…

डोंबिवलीत रामनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाची भुरट्या चोरट्याकडून फसवणूक (प्रातिनिधीक छायाचित्र)
‘तो’ लिपीक निलंबित… जळगावात पीक नुकसान अनुदान वाटपात सव्वा कोटींचा अपहार

पाचोरा येथे तहसील कार्यालयात कार्यरत असताना भोईने स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूने २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या कालावधीत पाचोरा…

संबंधित बातम्या