ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यात श्रमिक मुक्ती संघटनेने आदिवासी बांधवांना शेतजमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आदिवासी बांधव त्यांच्या…
जळगावमधील जैन इरिगेशन आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात सपकाळ यांनी फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या…