आक्रस्ताळ्या विरोधासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच मंगळवारी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागले. या गदारोळात…
इ. स. २००० पर्यतच्या झोपडय़ांना संरक्षण द्यावे, मालमत्ता कर कमी करावा, म्हाडा इमारतींचा पुनर्विकास आदी विविध मागण्यांसाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याचा राग येऊन उल्हासनगर पालिकेतील नगरसेवक पप्पू कलानी याने सोमवारी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण करून जिवे मारण्याची…
गुवाहाटी येथे १९७६ मध्ये आणीबाणीच्यावेळी झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात प्रियरंजन दासमुन्शी यांच्याशिवाय संजय गांधी यांच्यावर स्पष्टपणे टीका करणारे…
केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकार देशातील बिगरकाँग्रेसशासीत राज्यांशी सापत्नभावाने वागते. एवढेच नव्हे तर या राज्यांची आर्थिक कोंडी कशी होईल याची पद्धतशीरपणे आखणीही…
आण्विक प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उत्तर कोरियाचे प्रयत्न त्रासदायक असल्याचे मत अमेरिकेच्या इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीने (आयएईए) व्यक्त केले आहे; तथापि…
वर्षभरानंतर प्रथमच एकत्र आलेल्या मनसे-भाजप-शिवसेना यांच्या महायुतीमुळे महापालिकेच्या राजकारणात आमूलाग्र बदल होण्याची नांदी झाली असून सर्वच्या सर्व प्रभाग समित्यांवर महायुतीने…
पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सत्यवचन यांना आजकालच्या राजकारणात काडीची किंमत राहिलेली नाही, हेच खरे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी कधीकाळी,…
आरोग्य शास्त्राच्या दृष्टिने मानवी मल-मूत्र विसर्जन प्रक्रिया किती महत्वाची आहे हे सर्वजण जाणून असताना महाराष्ट्राच्या राजकारणातही या प्रक्रियेस आलेले महत्व…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी मुंबई महापालिकेतही उमटले. अजितदादांच्या सत्ताधाऱ्यांनी निषेध करणारे निवेदन केले. त्याला प्रत्युत्तर…