पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्याबरोबरच मराठवाडय़ात पाय रोवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरिता केंद्रीय पथकाने…
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘तेलंगणा’ राज्याच्या निर्मितीवर महिनाभरात केंद्राचा निर्णय होण्याचे संकेत दिल्याने विदर्भवादी हतबल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनात…
राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये चालू असलेली जकात पद्धती रद्द करून त्याऐवजी १ एप्रिलपासून स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) लागू करण्याच्या राज्य सरकारच्या…
जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत पत्रकारांच्या प्रवेशाला पालकमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला, तर मंजूर निधीपेक्षा जास्तीची कामे केल्याने वाढलेले दायित्व पूर्ण झाल्याशिवाय…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह प्रल्हाद मित्रगोत्री यांच्यावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. मित्रगोत्री यांना परत…
लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोलीतून दिल्लीदरबारी अधिक वजन असणारे राजीव सातव यांचे नाव चर्चेत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी…