scorecardresearch

काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयांवर आता पक्षश्रेष्ठींची नजर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यात उभारलेल्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ व्यवस्थेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी नाशिकसह मुख्य निवडक शहरात…

अर्थकारणाशिवाय राजकारण ‘शून्य’ – गिरीश कुबेर

राजकारण आणि अर्थकारण यांचे नाते अतूट आहे. किंबहुना अर्थकारणामुळेच जगाचे राजकारण चालते, ही वस्तुस्थिती आहे. अर्थकारण नसेल तर राजकारणाला ‘अर्थच’…

परंपरा !

काल सभागृहात काय झालं ते झालं. पन ते मनाला लई लागलं! ते ऐकून काल रातभर आजेबात झोप लागली नाही. नुसता…

कोल्हापूर पालिकेच्या स्थायी समितीसाठी हालचाली गतिमान

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. रविवारी विश्रामगृहात काँग्रेस पक्षाच्यावतीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखतींचा…

आघाडीकडे नगरपालिका आल्याने कोणत्या सुविधा मिळाल्या?

जालना नगरपालिकेची सत्ता जनतेने शिवसेना-भाजपच्या ताब्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे दिली. परंतु नागरी सुविधांच्या संदर्भात आघाडीने शिवसेना-भाजप युतीपेक्षा वेगळे काय…

एलबीटी: पारदर्शकता नसेल, तर रस्त्यावर उतरून आंदोलन

जकातीला पर्याय म्हणून लागू केल्या जाणाऱ्या स्थानिक संस्था कराबाबत (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) अनेक आक्षेप असून या कराबाबत संपूर्ण पारदर्शक…

‘रेखांकन’ अनुभव पाठिशी असताना पारगमनचा घोळ!

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपने रेखांकन दुरूस्तीचा बेकायदेशीपणे घुसडलेला ठराव प्रशासनाने विखंडीत करण्यासाठी सरकारकडे पाठवल्यानंतर त्यापासून धडा न घेता पारगमन वसुली ठेक्याच्या…

लढवय्या वृत्तीने काम करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेची जबाबदारी खांद्यावर घेऊन बाहेर पडलो असून त्यासाठी शिवसैनिकांनी लढवय्या वृत्तीने समाजात…

विधानभवन परिसरात घोषणायुद्धाने रंगत..

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आमदारांच्या आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांनी गाजला. या घोषणाबाजीमुळे परिसरात सकाळच्यावेळी काही…

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत समन्वयाचा अभाव

मोहन अटाळकर जलसंपदा, तसेच महसूल व पुनर्वसन विभागाने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय दुय्यम ठरवल्याने अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची फरफट सुरू आहे. विदर्भातील…

प्रवासाची पायपीट!

साकरीटोला जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एस.टी.बस स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही सालेकसा तालुक्यातील अनेक गावात पोहोचलीच नाही. ती अडली कुठे?…

संबंधित बातम्या