बांधकाम उद्योगातही प्रदूषणरहित उपाय शक्य पर्यावरणास हानीकारक कर्बवायू उत्सर्जनात सिमेंटचा वाटा जवळजवळ ६ टक्के असून, २०३० पर्यंत भारतातील सिमेंटचा वापर ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमOctober 8, 2025 22:59 IST
वायू प्रदुषणामुळे अंबरनाथकरांचा श्वास गुदमरला; रात्रीच्या वेळी रायासनिक दुर्गंधीमुळे खिडक्या लावण्याची वेळ अंबरनाथ शहराच्या मोरिवली परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून सातत्याने रासायनिक वायू सोडला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व… By लोकसत्ता टीमOctober 8, 2025 17:16 IST
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी एम.देवेंद्र सिंग रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2025 20:28 IST
शासकीय वाहन असतानाही… नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा वेगळा निर्णय जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. By लोकसत्ता टीमOctober 7, 2025 15:53 IST
नवीमुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा एकदा पाण्याच्या फवारणीला सुरुवात या पाण्याच्या फवारणीमुळे हवाप्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि लोकांना स्वच्छ, निरोगी हवा मिळवून देणे शक्य होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2025 11:26 IST
मुरबे बंदराविरोधात तारापूरच्या जेएसडब्ल्यू कंपनी समोर आंदोलन मुरबे येथे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बंदराला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून… By लोकसत्ता टीमOctober 4, 2025 19:44 IST
navratr utsav 2025 : घट विसर्जित मात्र विघटन नाही….. यंदाही नवरात्रौत्सवासाठी व्यवस्थापन केले होते. असे असले तरी घट विसर्जन झाले, मात्र विघटन झाले नसल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2025 17:31 IST
नांदीवडे येथील समुद्रात मृत मासे सापडले; जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी विरोधात पुन्हा वातावरण तापले सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती. By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 16:56 IST
रामराज्य केवळ हिंदूंचे राज्य नाही… निवृत्त न्या. अभय ओक का म्हणाले ? फ्रीमियम स्टोरी Justice Abhay Oak : सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य असा चुकीचा अर्थ काढला जात आहे, परंतु महात्मा गांधींना स्वातंत्र्य,… By लोकसत्ता टीमUpdated: October 2, 2025 18:59 IST
पर्यावरण राखायचे, तर गांधीजींच्या वाटेवरून जावे लागेल… गांधीजींचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. जग हवामान संकटांशी झगडत असताना त्यांची शिकवण अधिकच आवश्यक भासते… By लोकसत्ता टीमOctober 2, 2025 07:27 IST
Video: भातसा नदीत तेलकट तवंग, कंपनीने सांडपाणी सोडल्याचा आरोप लिबर्टी ऑइल मिल कंपनीने दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत भातसा नदीत सांडपाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2025 19:25 IST
लोकलमधून भिरकावल्या जाणाऱ्या निर्माल्याचा धोका ! तरुणाच्या मृत्यूनंतर नागरिकांमधून संताप पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या… By कल्पेश भोईरSeptember 30, 2025 12:11 IST
Sheikh Hasina : “बांगलादेशातील लोकांच्या हितासाठी…”; शेख हसीना यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया
पैसाच पैसा! डिसेंबरमध्ये ५ राशींच्या संपत्तीत दररोज होईल वाढ; शुक्र तब्बल ४ वेळा चाल बदलणार, पैसा, संपत्ती, प्रेम वाढतच जाणार…
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
“थोडासा मेकअप वगैरे…”, रेणुका शहाणेंना सोनाली कुलकर्णीने दिलेला ‘हा’ सल्ला; म्हणाल्या, “शम्मी आंटी अन् सोनाली…”