scorecardresearch

construction industry pollution
बांधकाम उद्योगातही प्रदूषणरहित उपाय शक्य

पर्यावरणास हानीकारक कर्बवायू उत्सर्जनात सिमेंटचा वाटा जवळजवळ ६ टक्के असून, २०३० पर्यंत भारतातील सिमेंटचा वापर ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

Ambernath residents suffocated due to air pollution
वायू प्रदुषणामुळे अंबरनाथकरांचा श्वास गुदमरला; रात्रीच्या वेळी रायासनिक दुर्गंधीमुळे खिडक्या लावण्याची वेळ

अंबरनाथ शहराच्या मोरिवली परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून सातत्याने रासायनिक वायू सोडला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व…

Maharashtra pollution control board
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी एम.देवेंद्र सिंग

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे.

Nashik District Collector Jalaj Sharma travels to office in a pink e-rickshaw
शासकीय वाहन असतानाही… नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा वेगळा निर्णय

जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला.

Water spraying once again to prevent pollution in Navi Mumbai
नवीमुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा एकदा पाण्याच्या फवारणीला सुरुवात

या पाण्याच्या फवारणीमुळे हवाप्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि लोकांना स्वच्छ, निरोगी हवा मिळवून देणे शक्य होत आहे.

Protest in front of JSW Company in Tarapur against Murbe Port
मुरबे बंदराविरोधात तारापूरच्या जेएसडब्ल्यू कंपनी समोर आंदोलन

मुरबे येथे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बंदराला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून…

Cooperative fishermen warn JSW Energy Company to launch a public agitation
नांदीवडे येथील समुद्रात मृत मासे सापडले; जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी विरोधात पुन्हा वातावरण तापले

सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती.

justice abhay oak real meaning of Gandhi ramrajya Freedom Expression Constitutional Duties pune
रामराज्य केवळ हिंदूंचे राज्य नाही… निवृत्त न्या. अभय ओक का म्हणाले ? फ्रीमियम स्टोरी

Justice Abhay Oak : सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य असा चुकीचा अर्थ काढला जात आहे, परंतु महात्मा गांधींना स्वातंत्र्य,…

If we want to protect the environment, we have to follow Gandhiji's path
पर्यावरण राखायचे, तर गांधीजींच्या वाटेवरून जावे लागेल…

गांधीजींचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. जग हवामान संकटांशी झगडत असताना त्यांची शिकवण अधिकच आवश्यक भासते…

bhatsa river oily layer news in marathi
Video: भातसा नदीत तेलकट तवंग, कंपनीने सांडपाणी सोडल्याचा आरोप

लिबर्टी ऑइल मिल कंपनीने दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत भातसा नदीत सांडपाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

citizens urged to report individuals polluting in train
लोकलमधून भिरकावल्या जाणाऱ्या निर्माल्याचा धोका ! तरुणाच्या मृत्यूनंतर नागरिकांमधून संताप

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या…

संबंधित बातम्या