scorecardresearch

Demand for agricultural court gains momentum as Vidarbhas person becomes Chief Justice
विदर्भाची व्यक्ती सरन्यायाधीशपदी पोहोचताच कृषी न्यायालयाच्या मागणीला जोर

आजही देशातील सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. मात्र, दुसरीकडे रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेती कसणारा शेतकरी…

Forest Department permission for Gargai Dam delayed
गारगाई धरणाची वन विभागाची परवानगी रखडली

या प्रकल्पासाठी ६५८ हेक्टर वन जमिनीवर झाडे लावावी लागणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३८० हेक्टर जागा मिळाली आहे. तर उर्वरित २७९…

What is One lakh per child scheme in China
प्रत्येक मुलाच्या जन्मामागे ‘या’ देशात मिळणार एक लाख रुपये; नेमकं प्रकरण काय?

One lakh per child scheme in China चीनमध्ये लवकरच १ जानेवारी २०२५ नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलासाठी पालकांना दरवर्षी ३,६०० युआन…

The draft plan of the ward will be submitted to the district administration by July 14th
प्रभागाच्या प्रारूप आराखड्याचे आदेश; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांबाबत प्रशासनाची तहसीलदारांना सूचना

सूचना जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांना करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. प्रभागाचा प्रारूप आराखडा १४ जुलैपर्यंत जिल्हा…

Ahmedabad plane crash case , Airport funnel zone,
विमानतळांच्या फनेल झोनमधील अडथळ्यांचे काय करणार?  प्रीमियम स्टोरी

भविष्यातील नागरिक, लोकवस्त्या तसेच विमानांच्या सुरक्षित उड्डाणांचा फनेल झोनच्या नियमांशी थेट संबंध असल्याने लोकांना आश्वस्त करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

लोकसंख्या वाढतेय, मग प्रजनन दरात घट कशी? तज्ज्ञ काय सांगतात?

Fertility rate: सध्या भारताची लोकसंख्या १४६ कोटी असताना त्यामध्ये तरुण आणि वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. येत्या काळात लोकसंख्या आणखी वाढेल…

Numerology is important for changing standard of living of people Dr. Abhay Bang speech in Kolhapur
लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र महत्त्वाचे – डॉ. अभय बंग

संख्याशास्त्राचा उपयोग केवळ आकडेवारीपुरता मर्यादित न ठेवता, तो सामाजिक कल्याणासाठी व्हावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत डॉ. अभय बंग यांनी शिवाजी…

vasai virar local train overcrowding safety issues daily struggle for passangers
शहरबात : रेल्वेतील वाढत्या गर्दीची चिंता….

दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वसई-विरार लोकल मार्गावर प्रचंड गर्दी उसळत असून, प्रवाशांना दररोज लटकत आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत…

२०२५च्या अखेरपर्यंत भारताची लोकसंख्या १४६ कोटींपर्यंत? प्रजनन दरात मात्र घट; काय सांगतो अहवाल?

India Fertility Rate: संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याशास्त्रीय अहवालात भारताचा प्रजनन दर घसरत असल्याचे मागील अहवालांमधूनही स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या लॅन्सेट…

जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचनेची तयारी, महिलांना ३३ टक्के आरक्षण… मोदी सरकारचे प्लॅनिंग नक्की काय?

33% Reservation: नारी शक्ती वंदन कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला. या अंतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांसाठी ३३…

Loksatta editorial on Un state of world population report
अग्रलेख: जनअरण्य जोखताना…

कार्यक्षम वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या असूनही ती प्रत्यक्षात उपयोगात येण्यासाठी पुरेशा संधीची वानवा हा आपला खरा प्रश्न. त्याचा अधिक जाच महिलांस…

संबंधित बातम्या