स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून महापालिका, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले…
शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत…
खड्यांच्या मुद्यांवरून संबंधित विभागावर टिका होत असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुरूवारी गायमुख घाट परिसरात जाऊन रस्त्यावरील खड्यांचा आकार…
वीस दिवसापूर्वी घाईघाईने उद्घाटन करण्यात आलेल्या सर्वाधिक वर्दळीच्या कल्याण शिळ रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली…
विरार आणि वसई यांच्या पश्चिम बाजूंना जोडणारा अर्नाळा-वसई हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचा वापर मोठ्याप्रमाणावर नागरिक करत असतात मात्र…
वालिव नाका परिसर हा एक महत्त्वाचा औद्योगिक भाग असून, तो थेट मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेला आहे.
शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर महापालिकेच्या पथ विभागाने दुरुस्तीची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत…
उरण कडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा न मिळाल्याने उड्डाणपुलावरून उतरणारी एक मार्गिका रखडली आहे.
घोडबंदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनासह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते.
रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, निधीअभावी हे काम प्रत्यक्षात राबवणे कठीण असल्याने, हे काम शासनामार्फत व्हावे, असा…
मनसे नेते राजू पाटील यांनी पुलावरील कामाच्या गुणवत्तेचा खून झालाच आहे. पण या पापाचे नाथ कोण आहेत? असा सवाल केला…
मुंबई महापालिकेने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी मोबाइल ॲप तयार केले असून महिन्याभरात ॲपवर खड्ड्यांच्या साडेतीन हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.खड्ड्यांसंदर्भात अंधेरी (पश्चिम)…