scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

दोघांचे भांडण.. लाभ कुणाचाच नाही!

राष्ट्रवादीचेच दोन आमदार – विनायक मेटे आणि जितेन्द्र आव्हाड भांडताना पाहून लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांची आठवण येते.

लोक लोहमार्गावर येतात कसे?

बिहारमधील धमारा घाट रेल्वे स्थानकात लोहमार्गावर उभे असलेले प्रवासी वेगाने येणाऱ्या ‘राज्यराणी एक्स्प्रेस’खाली सापडून ३७ जण ठार तर २५ जखमी…

दु:ख नेमकं कशाचं आहे?

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही बातमी कानावर पडली. आश्चर्य खचितच वाटलं नाही. पुरोगामी विचारांचा अंगीकार करणारं महाराष्ट्र सरकार त्यांच्या अंधश्रद्धा

संशोधनाला विरोध नाही, पण प्रसिद्धी कशाला द्यावी?

‘नरसिंहाच्या मंदिरावरून सिंहगड हे नाव पडले – ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांचा दावा’ या, ढेरे यांच्या मुलाखतीवर आधारित बातमीकडे…

कंपनी कायद्यात ज्येष्ठांसाठी तरतूद हवी

नवीन कंपनी कायदा विधेयक २०१२ संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झाल्यामुळे त्यातील ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (CSR ) विषयक तरतुदींनुसार मोठय़ा

लिमयेंसारखेच आमदार..

‘कोठे लिमये, कोठे आमदार’ हे मार्कुस डाबरे यांचे पत्र (लोकमानस, १० ऑगस्ट) वाचले. त्यात अमळनेरचे मधु लिमये, चंपा लिमये यांचा…

अशा अधिकाऱ्यांना महाराष्ट्राने आमंत्रण द्यावे

‘दुग्रे.. दुर्घट भारी’ हा मार्मिक अग्रलेख (५ ऑगस्ट) वाचला. अधिकारपदावरील व्यक्ती अधिकाराचा योग्य वापर करते, तेव्हा तिला शाबासकी न मिळता…

वेगळी राज्येच हवीत की विकास?

तेलंगणच्या निर्मितीचे आश्वासन पूर्ण झाल्यास काँग्रेस पक्षाची देशावरील पकड मजबूत होईल, हा समज असेल तर ती अत्यंत मोठी चूक आहे.…

महाविद्यालयीन अध्यापकभरती सुटसुटीत, वेगवान व्हावी..

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत असले, तरी यंदा (२०१३-१४ साली) भरावयाच्या शिक्षकांच्या रिकाम्या जागा भरण्याच्या जाहिराती आत्ता कुठे येत…

संबंधित बातम्या