Page 9 of दरवाढ News
कांदा झाला, टोमॅटो आणि भाज्याही झाल्या.. या कृत्रिम आणि आडतखोर भाववाढीइतकीच तांदूळ-गव्हासारख्या धान्यांच्या ‘सरकारी’ भाववाढीचे संकटही मोठेच आहे..
सण-समारंभाच्या कालावधीत भाज्यांच्या किमती निम्म्याने, तर कांद्याच्या दरांनी शंभरी गाठल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबरमध्ये
आजच्या पिढीचे तरूण भारतीय आशावादी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. आपले आयुष्य कसे असावे, आपल्याला आयुष्यात
चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे उत्साहवर्धक वातावरण दिवाळीच्या पर्वातही कायम राहील, असा अंदाज यंदाही महागाईने फोल ठरविला. फटाके, कपडे खरेदी, सोने खरेदी,…

दिवाळं की दिवाळी? हे संपादकीय (१६ ऑक्टो.) जनतेचा कैवार घेऊन शासनाला जाब विचारणारे आहे. वाढत्या महागाईला कारणीभूत

'किमतीचा निर्देशांक' काहीही सांगो, गोरगरीब लोकांच्या भल्यासाठी झटणाऱ्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रत्यक्षात गोरगरीब लोकांच्या गळ्याला तात लागली आहे.…
यूपीए सरकारच्या धोरण लकव्यामुळेच देशापुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहिले असल्याची टीका मंगळवारी विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये केली.
कांद्याची भाववाढ सुरूच असून, शुक्रवारी प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ३०० रुपये भाव मिळाला. देशभरातील अतिवृष्टीमुळे भाववाढ सुरूच असून, भावाची वाटचाल…

दिवसेंदिवस होणारी दरवाढ आणि ढासळणाऱया अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधानांना लक्ष्य करत भारताला वास्तवतावादी पंतप्रधानाची गरज आहे. अर्थतज्ञाची नाही असा टोला भारतीय जनता…

भाजीपाल्याच्या चढय़ा दरांमुळे साधी पोळी-भाजीही महाग झालेल्या मुंबई व उपनगरातील ग्राहकांची सरकारतर्फे सुरू झालेल्या स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रांवर झुंबड उडाली…

महागाईची लागण भाजीपाल्यालाही झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागला आहे. गेल्या काही…

डिझेल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रचंड नुकसान होत असल्याने एसटीच्या प्रवासभाडय़ात वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.