पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हिंजवडी, वाकड, बालेवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
रेल्वे मार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने अवजड वाहतूक थांबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
दहा वर्षे जुन्या शीव कोळीवाडा येथील निर्मल नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सदनिका…
Navi Mumbai International Airport Inauguration 2025 : विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून थेट व अप्रत्यक्षरीत्या…