शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात…
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडणुकीस इच्छुक असणाऱ्या काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता तशी जेमतेमच म्हणता…