शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित स्वच्छतागृहांत वातानुकूलन यंत्रणा न बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर पुण्यात परगावातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर कुठेही स्वच्छतागृहे नाहीत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते नुतनीकरणानंतर सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे कामे प्रशासनाने हाती घेतली होती. यासाठी राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेला…
गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे.