शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच ठाणे महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या कचराळी तलाव परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथून दुर्गंधी…
वसई-विरार महापौरांच्याच प्रभागात गेल्या २५ दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता रखडली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे सहकार नगरमधील नागरिकांचे आरोग्य…
शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित स्वच्छतागृहांत वातानुकूलन यंत्रणा न बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.