एखाद्या खेळाडूच्या जबरदस्त कामगिरीमुळे खेळाला प्रसिद्धी मिळायला सुरुवात होते खरी, पण त्या खेळाडूची कामगिरी रसातळाला जायला लागल्यावर खेळाची प्रसिद्धीही कमी…
युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या अव्वल मानांकित