कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून आराखडा सादर…
राज्यातील जलसंपदा विभागाच्या महामंडळांना स्वायत्त करण्यात येणार असून, निधी उभारणीसाठी महामंडळांना अधिकार देण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात…
पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा भाजप प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जातात.